माझ्या शिवबाचही एक राज्य होत..
स्वर्गाहुन सुंदर ते स्वराज्य होत..
माज नव्हता जिथे कुणाला जातीचा..
आभिमान दरवळायचा चोहीकडे मातीचा..
सह्यांद्रीच्या कडेपारीतुन
सुटनाऱ्या सुगंधाचा श्वास होता..
प्रत्येकाच्या वाट्याला सुखाचघास होता..
जो जगला रयतेसाठी तो राजा काय होता..
कुतुहल कराव जगाने असा त्याचा न्याय होता..
रयतेच्या भरवशावर जगनारे बहुत होऊन गेले..
रयतेसाठी जगनारे फक्त माझे
शिवरायच झाले.
- अनामिक
No comments:
Post a Comment