मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.

धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले

माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/

Sunday 6 July 2014

सिद्दी जौहरच्या भेटीला जाण्यासाठी जेव्हा शिवा काशीद तयार होत होता तेव्हा शिवरायांच्या डोळ्यात पाणी आल,तेव्हा शिवा काशीद ने विचारल,

सिद्दी जौहरच्या भेटीला जाण्यासाठी जेव्हा शिवा काशीद
तयार होत
होता तेव्हा शिवरायांच्या डोळ्यात
पाणी आल,तेव्हा शिवा काशीद ने
विचारल,
"राजे तुमच्या डोळ्यात आसु"
तेव्हा राजे म्हणाले
"शिवा तु हा पोशाख परीधान
केला आहेस
याच
बक्षिस काय मिळणार माहीत आहे
तुला"
शिवा काशिद म्हटले
" होय राजे मला माहीत
आहे,शत्रुच्या वेढ्यात
गेल्यावर शत्रु मला खतम करणार आहे,पण
शत्रु मला मारताना शिवा काशिद
म्हणुन
मला मारणार नाही तर
शिवाजी राजा म्हणुन
मला मरायची संधी मिळतीये राजे
ही संधी दौडीन मी ??? "
किती सामर्थ्य आणि त्याग
होता शिवा काशिदांच्या बोलण्यात,
पोस्ट टाकताना पण डोळ्यात
पाणी आल,
राजे
तुमचा भगवा मरेपर्यँत खांद्यावरुन
खाली ठेवणार नाही आणि ठेवलाच
तर
माझ्या पिँडाला कावळा शिवणार
नाही,हे
तुमच्या आणि ज्ञात अज्ञात
मावळ्यांची आण घेवुन सांगतो.
" हातात चिंध्या बांधून
मैत्री करणारी आमची जात नाही
''
वेळेप्रसंगी मित्राच्या छाती वरचा घाव
झेलल्या शिवाय आम्ही राहत नाही "
" Maharshtra मधली पोर आम्ही "
" झुंज आमची वाघाशि "
" न्यायासाठी लढतो आम्ही "
" नाते आमचे त्यागाशी " "
माणुसकी आमची जात "
" मराठी आमचा थाट "
मराठ्यांची पोरं...
एकदा का तलवारी...
चालवायला शिकली कि...
पुन्हा माग फिरत नाही कारण...
आम्ही सांडलेल्या रक्ताचा हिशोब
कधीच
करत नाही ll
वाघासारखी डरकाळी द्यायला नुसत
वाघ
असून चालत नाही
त्यासाठी अंगात शिवाचा अंश
असावा लागतो …
रणांगणात उतरून नुसती हाताची मुठ
वळवून चालत नाही
त्यासाठी आई भवानीचा आशीर्वाद
असावा लागतो..
अरे लढाया खुल्या मैदानात असोत
किंवा खवळलेल्या सागरात
जिंकण्यासाठी सह्याद्रीसारखा कणा ताठ
असावा लागतो ..
स्वराज्य उभ करायचं म्हणजे खायचं
काम
न्हाय
त्यासाठी रक्ताचा अभिषेक
करावा लागतो..
लढण म्हणजे नुसत प्राण तळहातावर घेवून
चालण न्हव

त्यासाठी शत्रू सोडाच
त्याच्या घोड्यालाही पाण्यात
दिसावं
लागतं..
आग्राहून सुटका
आणि शास्तेखनाची फजिती..
अहो राजा होण्यासाठी
अफजाल्यासारख्या
पाप्याला वाघासारख
फाडावं लागतं..
वाघाच्या घुरघुरण्याला डरकाळीच
महत्व
यायला
माझ्या राजांसारख
रयतेचा वाली छत्रपती शिवाजी राजे
असावं लागतं…
॥॰ एकच विचार एकच प्रचार
तोही सातासमुद्रापार....॰॥
जय भवानी
जय जिजाऊ
जय शिवराय...!
मुंडके उडवले तरी चालेल
पण मान कुणापुढे वाकणार नाही l
डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही l
जीभ कापली तरी चालेल
पण प्राणाची भिक मागणार नाही l
हात कापले तरी चालेल
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
पाय तोडले तरी चालेल
पण आधार कुणाचा घेणार नाही l
गर्व नाही माज आहे या मातीला
मर्द मराठा म्हणतात या जातीला l
" मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण हिंदू धर्म सोडणार नाही. "
ll जय भवानी ll ll जय शिवराय ll
माघार घेणे हे मावळ्यांच्या रक्तात
नाही
!!
दम असेल थोडीसी लाज वाटत असेल त
नक्की तिघांना तरी पाठवा तितकीच
मनाला शांती मिळेल

No comments:

Post a Comment