वर्षभराच्या आत संभाजीराजांना लीलया पराभूत करण्याच्या इराद्याने राजधानीपासून महाराष्ट्रात आलेल्या औरंगजेबाला तब्बल 27 वर्षे महाराष्ट्रात संघर्ष करावा लागला. शेवटी येथेच त्याचा 1707 मध्ये अंत झाला. सतत 27 वर्षे राजधानीबाहेर असणारा औरंगजेब जगातील एकमेव राजा आहे. म्हणजे सभाजीराजांचा पराक्रम, धैर्य, नियोजन किती महान होते याची प्रचिती येते.
संभाजीराजांना पराभुत करण्यासाठी औरंगजेबाने सर्व पैसा ओतला. लाखो माणसे खर्च केली. हजारो दिवस महाराष्ट्रात घालवले.पण संभाजीराजे शेवटपर्यँत अजिँक्यच राहिले. त्यांच्यावर आलेले संकट जगाच्या इतिहासात आजपर्यँत कोणावरही आलेले नव्हते.अशा सर्व संकटांवर संभाजीराजांनी मात केली.
महापराक्रमी बुधभुषणकार छत्रपतीसंभाजी राजेँना मानाचा मुजरा !!
संभाजीराजांना पराभुत करण्यासाठी औरंगजेबाने सर्व पैसा ओतला. लाखो माणसे खर्च केली. हजारो दिवस महाराष्ट्रात घालवले.पण संभाजीराजे शेवटपर्यँत अजिँक्यच राहिले. त्यांच्यावर आलेले संकट जगाच्या इतिहासात आजपर्यँत कोणावरही आलेले नव्हते.अशा सर्व संकटांवर संभाजीराजांनी मात केली.
महापराक्रमी बुधभुषणकार छत्रपतीसंभाजी राजेँना मानाचा मुजरा !!
No comments:
Post a Comment