संभाजी महाराजांनी क्रांतीच्या उपक्रमांच्या स्वीकार करून विविध योजनांना आरंभ केला होता. ते स्वतच्या तोंडाने आद्ध घालीत असत.
माझ्या भक्तीने मनु निघून जाईल आणि खूप धन मिळविण्याची इच्छा धरल असे ते म्हणत असत.
संभाजी महाराजांनी आश्रय दिलेले पंडित दरबारात समतेची गाणी रचित असत.
लाखो दलित प्रत्यक्ष शंभू राजांच्या बाजूस होते.
आपण सर्वजण विक्रम करू. सागराचा अंतही जिकू, असे ते म्हणत असत.
"शंभूराजांवर सैनिकांचा, सेवकांचा, आणि जनतेचा मोठा जीवहोता. शिवाजी महारांची समाधी शंभू राजांनी बांधली होती.
ते रोज तेथे जात असत व 'स्फुट' म्हणत असत.
प्रसाद म्हणून कान्धाचा रस ते पीत असत.
शंभू राजांच्या बळाने सैन्याचा रध गतीने जाऊ लागला होता.
बुद्धिमान, उत्कृष्ट, आणि चरित्राचे शंभू राजांशिवाय पृथ्वीवर कोणी नव्हते..!
-युवराज शंभूमहाराज कि जय.!
आम्ही गडवाटकरी.
http://rajeshivchhatrapati.wordpress.com/
मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.
धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले
माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment