लोक १०० वर्षे जगतात पण ५ वर्षे
साधी लक्षात राहात नाहीत.
.
शिवराय हे
५० वर्षे जगले
पण आज ४०० वर्षे झाले तरी लक्षात आहेत.
ज्याच्या मनी शिवरायांचे विचार।।
तो नसे लाचार।।
ज्याच्या हृदयात शिवरायांची मुर्ती।।
त्याची होई जगभरात किर्ती।।
http://rajeshivchhatrapati.wordpress.com/
मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.
धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले
माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment