तरुण वयात संपुर्ण जगाच्या इतिहासा मध्ये दैदिप्यमान कामगिरी करणारे,
जगाच्या इतिहासातील एकमेव असायोध्दा की बाकी सर्व सैनिकांसाठी प्रेरणास्थान आहे. जगाच्या पाठीवर तलवारी बरोबरच बुधभूषण,नायिकाभ ेद,सातसतक व निखशिखा हे ग्रंथ बालवयात लिहिणारा एकमेव साहित्यीक,
जगाच्या पाठीवर एकमेव राजा की फक्त आणि फक्त एकच स्त्रिशी विवाह करुन निष्ठावंत व चारित्र्यसंपन्न जपणारा राजा.
आयुष्याच्या केवळ 32 वर्षात त्यातीलही शेवटच्या 9 वर्षात 2500 लढाणारे व एकही न हरणारे एकमेव यौध्दो,
जागतिक इतिहासामधील एकमेव राजा की ज्यांनी स्वराज्यासाठी मरण पत्कारले, पण शरण गेले नाहीत.
असे अनेक विविध पैलु
'छत्रपती संभाजी राजेँचे' आहेत. ज्यांच्यावर लिहीयचे झाले तर जगभरातील संपूर्ण साहित्यीकांचा, लेखकांच्या लेखण्या बंद पडतील पण त्यांचे चरित्र संपणार नाही..
संभाजीराजांचा इतिहास जर घराघरापर्यँत गेला तर या देशात परिवर्तन 100 टक्केच होईल. कोण म्हणतय परिवर्तन होतनाही ? गरज आहे फक्त शंभुराजांचे चरित्र घराघयात घेउन जाण्याची, गरज आहे. शंभुराजांचा विचारांचा जागर करण्याची, गरज आहे शंभूराजांना जागर करण्याची.
अहो मेलेल्यांना जागे करण्याची ताकत या शंभुराजेँच्या चरित्रात आहे..
महापराक्रमी छत्रपती संभाजी राजेँना आमचा मानाचा मूजरा !!!
http://rajeshivchhatrapati.wordpress.com/
मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.
धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले
माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment