मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.

धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले

माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/

Saturday, 23 February 2013

बेहेलोल....आता या स्वराज्याच्या भूमीवर तुझ्या रक्ताचापाट वाहणार आहे

"एक जबर्दश्त दुश्मन माझ्या तलवारीच्या धारेखाली आला होता;
परंतु आम्हाला त्याची दया आली, कीव वाटली .

आम्ही त्याला सलामत सोडून दिला. जो बेहेलोल दाती तृण धरून शरण आला होता
तोच बेहेलोल उपकार विसरला,
बेईमान झाला. त्याने पून्हा स्वराज्यावर तलवार उचलली आहे.
कारण मी त्याचवेळी त्याची गर्दन मारली नाही.

आता खानाला त्याच्या दगाबाजीचे प्रायश्चित हे मिळायलाच पाहिजे.
हा प्रताप राव गुजर स्वराज्याचा सरसेनापती
आहे.
बेहेलोल खानाचे पारिपत्य करून त्याला गर्दीस मिळवला नाही,
तर हे काळे तोंड महाराजांना दाखवणार नाही.

महाराजांनी आजवर आम्चावर जीवापाड प्रेम केले आहे
आणि आताच का म्हणून रागावले आहेत? कारण हि ठाऊक आहे
आणि म्हणूनच आता एकच लक्श! ते म्हणजे बेहेलोल खान!
बेहेलोल....आता या स्वराज्याच्या भूमीवर तुझ्या रक्ताचा
पाट वाहणार आहे
गद्दार कि आवलाद! हा मराठ्याचा सेनापती तुझीच वाट पाहतो आहे ...

No comments:

Post a Comment