मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.

धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले

माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/

Sunday, 24 February 2013

आमचं वैर माणसाच्या कर्माशी असतेमाणसाशी नसते. शञू संपला म्हणजे वैर संपलेअसे आम्ही मानतो

संभाजी राजेंनी एकदा खानाच्या कबरीकङे बोट
दाखवित शिवरायांना प्रश्न विचारला की आपण
खानाची कबर का बांधलित..?
मोघल आपल्या मावळ्याचीकामी आलेली शरीर
सुद्धा परत करत नाही मग खानासारख्या शञुवर
दया का..?
यावर शिवरायांनी उत्तरदेतांना म्हणाले होते,
आमचं वैर माणसाच्या कर्माशी असते
माणसाशी नसते. शञू संपला म्हणजे वैर संपले
असे आम्ही मानतो आम्ही जरतसेच वागलो तर
आपल्या आणि त्यांच्या राज्यात फरक काय..?

एकच आवाज एकच पर्याय
जय जिजाऊ जय शिवराय.

No comments:

Post a Comment