मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.

धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले

माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/

Saturday, 23 February 2013

जगाच्या पाठीवर "गनिमी कावा" म्हटले की लोकांना फक्त आणि फक्त मराठ्यांचीच आठवण का येते

जगाच्या पाठीवर "गनिमी कावा" म्हटले की
लोकांना फक्त आणि फक्त
मराठ्यांचीच आठवण का येते
त्याचे उत्तर यात आहे...
"जिथे काहीच बदल होउ शकत नाही
असे ४०० वर्ष येथील लोकांना वाटत होते
त्यावेळी परिवर्तन करूनच दाखवू या हट्टाने पेटलेले मराठे
शेवटी बदल करूनच दाखवतात
हाच तो मराठ्यांचा वज्रनिर्धार मराठ्यांना
जगातील १३ अव्वल लढाऊ जमातीतून
एकदम एक नंबर वर नेउन बसवितो.
युद्धतंत्राचा भाग म्हणून मराठे नक्कीच माघार घेत होते
परंतु त्याच्या आडून लगेच ते शत्रूला
पूर्ण पराभवा पर्यंतही आणून सोडत होते..."
जय शिवराय..
जय जिजाऊ...

सौजन्य ::: प्रा.नितीन बानुगडे - पाटील

No comments:

Post a Comment