शूरांचा इतिहास आमचा
उगाच बडाया मारत
नाही..!
मराठी आम्ही, रक्तच मराठी,
मराठीशिवाय जात लावत नाही..!
वेळ आला तर प्राण देवू
पण स्वाभिमान आमचा झुकत नाही..!
सह्याद्रीपुत्र आम्ही
उगाच कुणाच्या वाटेला जात नाही..!
आलाच जर कोणी आडवा
उभा चीरल्याशिवाय सोडत नाही..!!
जय भवानी..
जय शिवराय..
जय महाराष्ट्र.
कवी- गणेश पावले
No comments:
Post a Comment