19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवरायांचा जन्म झाला आणि 3 एप्रिल 1680 रोजी महाराजांचे निधन झाले. अवघ पन्नास वर्षाच आर्युभान लाभलेल्या या आभाळाएवढ्या मोठ्या व्यक्तीला आम्ही जाती-धर्मामध्ये विभागुन टाकल आहे.
परंतु महाराजांच्या लेखी जाती-धर्म-वर्ण या उथळ संकल्पनांना मुल्या नव्हते. त्यांनी फक्त आणि फक्त माणूस म्हणुनच माणसाकडे पाहिले.माणुस हेरला तो त्याच्या अंगभुत कौशल्यामुळे. पण दुर्दैवाची बाब म्हणजे पुर्वीपासुनच तथाकथीत धर्माच्या ठेकेदारांनी महाराजांना
'हिदूभूषण' ही तकलादू आणि वरवरची पदवी चिकटवून टाकली.प्रत्याक् षात मात्र सुर्यासारखा तेजस्वी असणारा हा माणूस काहीतरी वेगळाच होता. महाराजांचे डोळे हे मूर्तीमंत दुर्बीन होते. त्यांचीविचारसरणी ही अत्यंत व्यापक आणि सखोल होती. त्यांचा देह ही एक वेधशाळा होती. अशा या महान प्रजेच्या माणसाविषयी आपण अभ्यासक होवून चिँतन प्रपंच मांडायला हवा. महाराजांनी तर कधीच मुस्लीम द्रोह केला नाही.महाराजांचा तोफखानाप्रमुख हा इब्राहीम खान होता, त्यांचा वकील काझी हैदर, त्यांचे 13 अंगरक्षक हे मुस्लीमच होते.तर सैन्यामध्ये 40 टक्के मुस्लीमांचा भरणा होता. एवढेच नाही तर विजापुरचा राजाला सोडून पाचशे पठाण शिवरायांच्या सैन्यात सामील झाले व त्यांनी शेवटच्या श्वासापर्यँत महाराजांशी इमान तोडल नाही. आपल्या सैन्याला आणि रयतेला नमाजअदा करण्यात यासाठी महाराजांनी गडागडांवर मस्जिदी उभारल्या..
साधी कुरणाची प्रत कुठे आढळली तर ती सन्मानाने काझीकडे पोहोच केलीजायची, असे हे सर्वधर्मप्रेमी व्यक्तीमत्व कुठल्या धर्माचा द्वेश करतील काय ? आजही दलितांना हक्क देण्यावरुन वादंग उठवले जाते. त्याकाळी शिवरायांची एका दलित व्यक्तीस पाटीलकी बहाल केली. हा अनंतकोटीचा विचार आहे. तानाजी, बाजी, काझी या सर्वाँवर प्रेम करता येत आणि त्यांच्याकडुन प्राणापलिकडे प्रेम मिळवता येत, हे महाराजांनी सोळाव्या शतकात दाखवू दिल. पण आज आपण कुठे आहोत हे खरच शोधण्याची वेळ आली आहे. ज्या शिवछत्रपतीँनी जाती-धर्माच्या अभेद्य भिँती नाहीशा करुन टाकल्या; त्याच महाराजांच्या नावावर जर इथल्या जाती-धर्माच्या भिँती कठोर आणि अभेद्य बनत असतील तर, माझ्या जन्माचे फलित काय ? अस महाराजांना वाटत नसेल काय ?
खरच शिवरायांना आज समजावुन घेणे गरजेचे आहे.
Swapnil Dhondge > गडवाट
परंतु महाराजांच्या लेखी जाती-धर्म-वर्ण या उथळ संकल्पनांना मुल्या नव्हते. त्यांनी फक्त आणि फक्त माणूस म्हणुनच माणसाकडे पाहिले.माणुस हेरला तो त्याच्या अंगभुत कौशल्यामुळे. पण दुर्दैवाची बाब म्हणजे पुर्वीपासुनच तथाकथीत धर्माच्या ठेकेदारांनी महाराजांना
'हिदूभूषण' ही तकलादू आणि वरवरची पदवी चिकटवून टाकली.प्रत्याक् षात मात्र सुर्यासारखा तेजस्वी असणारा हा माणूस काहीतरी वेगळाच होता. महाराजांचे डोळे हे मूर्तीमंत दुर्बीन होते. त्यांचीविचारसरणी ही अत्यंत व्यापक आणि सखोल होती. त्यांचा देह ही एक वेधशाळा होती. अशा या महान प्रजेच्या माणसाविषयी आपण अभ्यासक होवून चिँतन प्रपंच मांडायला हवा. महाराजांनी तर कधीच मुस्लीम द्रोह केला नाही.महाराजांचा तोफखानाप्रमुख हा इब्राहीम खान होता, त्यांचा वकील काझी हैदर, त्यांचे 13 अंगरक्षक हे मुस्लीमच होते.तर सैन्यामध्ये 40 टक्के मुस्लीमांचा भरणा होता. एवढेच नाही तर विजापुरचा राजाला सोडून पाचशे पठाण शिवरायांच्या सैन्यात सामील झाले व त्यांनी शेवटच्या श्वासापर्यँत महाराजांशी इमान तोडल नाही. आपल्या सैन्याला आणि रयतेला नमाजअदा करण्यात यासाठी महाराजांनी गडागडांवर मस्जिदी उभारल्या..
साधी कुरणाची प्रत कुठे आढळली तर ती सन्मानाने काझीकडे पोहोच केलीजायची, असे हे सर्वधर्मप्रेमी व्यक्तीमत्व कुठल्या धर्माचा द्वेश करतील काय ? आजही दलितांना हक्क देण्यावरुन वादंग उठवले जाते. त्याकाळी शिवरायांची एका दलित व्यक्तीस पाटीलकी बहाल केली. हा अनंतकोटीचा विचार आहे. तानाजी, बाजी, काझी या सर्वाँवर प्रेम करता येत आणि त्यांच्याकडुन प्राणापलिकडे प्रेम मिळवता येत, हे महाराजांनी सोळाव्या शतकात दाखवू दिल. पण आज आपण कुठे आहोत हे खरच शोधण्याची वेळ आली आहे. ज्या शिवछत्रपतीँनी जाती-धर्माच्या अभेद्य भिँती नाहीशा करुन टाकल्या; त्याच महाराजांच्या नावावर जर इथल्या जाती-धर्माच्या भिँती कठोर आणि अभेद्य बनत असतील तर, माझ्या जन्माचे फलित काय ? अस महाराजांना वाटत नसेल काय ?
खरच शिवरायांना आज समजावुन घेणे गरजेचे आहे.
Swapnil Dhondge > गडवाट
No comments:
Post a Comment